स्वातंत्र्य !! ( जीवनातले )
सन १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. खूप वीरांच्या बलिदानाने. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा मान राखलाच पाहिजे, आदर पाहिजेच त्याबद्दल. पण आज देशात स्वातंत्र्य असताना अनेक ठिकाणी, अनेक परिस्थितीत पारतंत्र्यात असल्याची भावना काही लोकांना जाणवतेय. नाही !! हा लेख राजकीय नाहीये आणि यापुढील लेखही नसतील. आपण आपल्या लेखात भावनिक, वैचारिक आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातल्या समस्या […]
स्वातंत्र्य !! ( जीवनातले ) Read More »
