ShabdarthJeevan

स्वातंत्र्य !! ( जीवनातले )

सन १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. खूप वीरांच्या बलिदानाने. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा मान राखलाच पाहिजे, आदर पाहिजेच त्याबद्दल. पण आज देशात स्वातंत्र्य असताना अनेक ठिकाणी, अनेक परिस्थितीत पारतंत्र्यात असल्याची भावना काही लोकांना जाणवतेय. नाही !! हा लेख राजकीय नाहीये आणि यापुढील लेखही  नसतील. आपण आपल्या लेखात भावनिक, वैचारिक आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातल्या समस्या […]

स्वातंत्र्य !! ( जीवनातले ) Read More »

अवकाळी पाऊस

अवकाळी पावसाची सर त्यासोबत थंडगार वाऱ्याचा जोर, विजांचा खेळ आणि सुखद आठवणींची रेलचेल… तसा पावसाळा मला आवडत नाही, पण एप्रिलच्या कडक उन्हात त्याच्या आगमनावर शंकाच नाही, कडक चहाचा कप, सोबत वडापावची पार्टनरशिप, विचारांची रेलचेल आणि शरीर आपलं निपचिप… कुठे होतो आपण, आता कुठे आहे, थंड हवेचा झोत सांगून जातो चल माझ्यासंगे वाहे, तू कोण मी

अवकाळी पाऊस Read More »

एकाकी लेखक

असह्य झाला एकाकीपणा छंद हा जपताना नकळत गेले आयुष्य सारे मीच मला शोधताना… शोधता शोधता मी माझ्या भूतकाळातच रमून गेलो भविष्यकाळ तर सोडाच स्वतःचं नावही मी विसरून गेलो… विसरता स्वत्व मी माझे भूतकाळ जागा होतो स्तब्ध झालेल्या या मनाला अलगद हुलकी ( हुलकावणी) देऊन जातो… मग ठरवले मनाने पुन्हा भूतकाळात रमणे नाही पण मग विचार

एकाकी लेखक Read More »

का कुणास ठाऊक ??

का कुणास ठाऊक असं घडतं….. का कुणास ठाऊक असं घडतं , हसायला जातो मी आणि दुःखच पदरी पडतं ।। प्रयत्न करतो मी नेहमी आनंदी राहण्याचा, पण असा विचार केल्यानंतर, काही क्षणातच भंगतो तो विचार माझा, आणि परत असं वाटू लागतं की, नशिबाने असा इरादाच केलाय का पक्का, मला जास्त वेळ हसू न देण्याचा ? जेव्हा

का कुणास ठाऊक ?? Read More »

प्रेमाची जबरदस्ती !….

प्रेमात असतो राग-रुसवा आणि थोडीफार मस्ती, पण करू नका कधीही प्रेमाची जबरदस्ती … अनेक कथा-कादंबऱ्या झाल्या प्रेमावरती, मैत्रिकडून प्रेमाकडे जाणाऱ्या वाटेला नसते कधी परती … अशीच एक गोष्ट आहे त्या दोघांची, मैत्रीच्या पावसात चिंब भिजणाऱ्या त्या मेघांची… होती त्यांच्यात घनिष्ठ अशी मैत्री, तो काहीही झालं तरी तिला समजून घेईल,ही होती तिला खात्री… त्याचप्रमाणे तो घेत

प्रेमाची जबरदस्ती !…. Read More »

मनातली जागा

असं म्हणतात कि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, प्रेम दिल्याने प्रेम वाढते, तसं मनातलं सांगितल्यावर मन हलकं होऊन त्यात नवीन गोष्टींसाठी जागा पण वाढेल ना ? म्हणून मनातलं दडपण, काळजी आपल्या जवळच्यांना सांगा आणि आपल्या मनातली जागा वाढवा. मन मोठ्ठ होईल, नाही का ?  

मनातली जागा Read More »

काही वेळा आयुष्यात

काही वेळा आयुष्यात अशा काही गोष्टी घडून जातात, त्यांना सामोरं जाताना शहारे पण निष्क्रिय होतात आणि अश्रू ही साथ सोडतात, शांतपणे चाललेलं हृदय अचानक त्याच्या सीमा पार करतं, आणि स्नायूंनी साथ सोडल्याप्रमाणे शरीर मात्र निपचित पडलेलं असतं, डोळ्यांसमोर स्वप्नं जात असतात आणि एकही क्षण हरवू नये म्हणून, पापण्या ही मिटण्यास धजावत नसतात, मग ती वेळ

काही वेळा आयुष्यात Read More »

प्रेम ( तरुणपणीचं )

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…!!!! तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं… !!!! हम्म.. खरंच असं असतं का ? सेम प्रेम ? किंवा प्रेम सेम ? माझ्या (म्हणजे माझ्या मित्रांच्या ) आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी नाही. हो हो.. नाहीच. नसतं अहो हे प्रेम सेम सगळ्यांचं… कुणाचं अयशस्वी होऊनही यशस्वी किंवा सुखी असतं आणि कुणाचं यशस्वी होऊनसुद्धा दुःखाच्या

प्रेम ( तरुणपणीचं ) Read More »

संवाद

संवाद ही नात्यांची चावी आहे – अनामिक  संवाद… संवाद आपलं दैनंदिन जीवन चालवतो. तशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या या दैनंदिन जीवनासाठी खूप गरजेच्या आहेत पण त्या बाकीच्या गोष्टींपेक्षा संवाद ही खूप महत्वाची वाटते. आपण जर एकमेकांशी जर संवाद केलाच नाही तर रोजची कामं  किती अवघड होऊन बसतील ? आपण सरळ अश्मयुगीन काळात जसे इशाऱ्याने

संवाद Read More »

चूक

ती गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही ! एका शाळेत गणिताचे शिक्षक फळ्यावर एक ते दहा या अंकांची इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहीत असतात. लिहून झाल्यावर मागे वळतात आणि मुलांना ते लिहून घ्यायला सांगतात. तेवढ्यात एक मुलगा त्यांना म्हणतो की, ” गुरुजी, ९ ची स्पेलिंग चुकलीये. nin नाही, nine अशी स्पेलिंग आहे ९ ची. ” गुरुजी हसतात आणि

चूक Read More »

Scroll to Top