Blogs

Your blog category

गुरु

ज्याने जीवनाचा कठीण असा महासागर पार केला आहे, आणि जो निस्वार्थ भावनेने इतरांनाही तो पार करायला मदत करतो तो खरा गुरु –  स्वामी विवेकानंद गुरु !!! गुरु हा संस्कृत शब्द, ज्याचा अर्थ आहे – असा शिक्षक जो आपल्या शिष्यांचे अज्ञान घालवून त्यांना सुमार्ग दाखवतो तो. हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात कारण या दिवशी […]

गुरु Read More »

स्वातंत्र्य !! ( जीवनातले )

सन १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. खूप वीरांच्या बलिदानाने. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा मान राखलाच पाहिजे, आदर पाहिजेच त्याबद्दल. पण आज देशात स्वातंत्र्य असताना अनेक ठिकाणी, अनेक परिस्थितीत पारतंत्र्यात असल्याची भावना काही लोकांना जाणवतेय. नाही !! हा लेख राजकीय नाहीये आणि यापुढील लेखही  नसतील. आपण आपल्या लेखात भावनिक, वैचारिक आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातल्या समस्या

स्वातंत्र्य !! ( जीवनातले ) Read More »

प्रेम ( तरुणपणीचं )

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…!!!! तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं… !!!! हम्म.. खरंच असं असतं का ? सेम प्रेम ? किंवा प्रेम सेम ? माझ्या (म्हणजे माझ्या मित्रांच्या ) आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी नाही. हो हो.. नाहीच. नसतं अहो हे प्रेम सेम सगळ्यांचं… कुणाचं अयशस्वी होऊनही यशस्वी किंवा सुखी असतं आणि कुणाचं यशस्वी होऊनसुद्धा दुःखाच्या

प्रेम ( तरुणपणीचं ) Read More »

संवाद

संवाद ही नात्यांची चावी आहे – अनामिक  संवाद… संवाद आपलं दैनंदिन जीवन चालवतो. तशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या या दैनंदिन जीवनासाठी खूप गरजेच्या आहेत पण त्या बाकीच्या गोष्टींपेक्षा संवाद ही खूप महत्वाची वाटते. आपण जर एकमेकांशी जर संवाद केलाच नाही तर रोजची कामं  किती अवघड होऊन बसतील ? आपण सरळ अश्मयुगीन काळात जसे इशाऱ्याने

संवाद Read More »

चूक

ती गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही ! एका शाळेत गणिताचे शिक्षक फळ्यावर एक ते दहा या अंकांची इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहीत असतात. लिहून झाल्यावर मागे वळतात आणि मुलांना ते लिहून घ्यायला सांगतात. तेवढ्यात एक मुलगा त्यांना म्हणतो की, ” गुरुजी, ९ ची स्पेलिंग चुकलीये. nin नाही, nine अशी स्पेलिंग आहे ९ ची. ” गुरुजी हसतात आणि

चूक Read More »

निर्णय

  Think wisely before taking the decision !!! माझ्या एका जवळच्या गृहस्थांनी मला बोललेलं हे वाक्य – बाळा, एकदा घेतलेले निर्णय बदलता नाही येत सारखे सारखे !! खरंच असं असतं का हो ? नाही बदलू शकत आपण निर्णय ? का नाही ? जर आपण एखादा निर्णय घाई-गडबडीत, मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत घेतला असेल आणि तो चुकीचा

निर्णय Read More »

‘ती’

अनन्यसाधारण महत्व आहे या शब्दाला. जसं पाण्याविना कोणताही प्राणी राहू शकत नाही तसंच या पृथ्वीतलावरचं सगळं जीवन बिघडून जाईल, जर ‘ती’ नसेल तर… ती – आपल्या आयुष्यात असणारी. अनेकविध रूपात. वेगवेगळ्या भूमिकेत. वेगवेगळ्या नात्यात. आई… – निसर्गाने आपली नाळ जोडूनच दिलेली असते तिच्याशी. ९ महिने आपल्या उदरात वाढवलेला आपल्याच शरीराचा भाग, आपलं मूल होऊन आपल्या

‘ती’ Read More »

जात

आपण जाती हा पाया वापरून काहीही बांधू शकत नाही. आपण राष्ट्र तयार करू शकत नाही. आपण नैतिकतेची निर्मिती करू शकत नाही. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मी ब्राह्मण, मी मराठा, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी सोनार, मी चांभार, मी कुंभार.. मी हा, मी तो… एक ना अनेक… या जातींमुळे आजपर्यंत ना कुणाचं भलं झालंय किंवा

जात Read More »

शब्द

शब्द…  काय असतात हे शब्द? एकापेक्षा जास्त अक्षरांनी मिळून जो तयार होतो तो शब्द अशी  साधीसुधी व्याख्या. पण खरेच हे शब्द इतके साधे सुधे असतात? कधी असतातही. पण कधीकधी त्यांचा वेगळाच किंवा तसा अर्थ काढला जातो कदाचित, समोरच्या माणसाकडून. शब्द म्हणजे कधी अमृताहुनी गोड तर कधी  विषाहूनीही  जहाल. कधी कुणाच्या मनाला पाझर फोडणारे तर कधी

शब्द Read More »

Scroll to Top